मंगरूळ येथे खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न…

… धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मंगरूळ येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी तालुका कृषी अधिकारी सरडे साहेब आणि मंडळ कृषी अधिकारी गोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी कृषी सहाय्यक बालाजी देशमुख यांनी सोयाबीन पिकाबद्दल परिपूर्ण माहिती दिली यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनचे सुधारित वाण जसे की केडीएस ७२६ फुले संगम 753 जयस 335 एम ए यु एस 71 एम ए यु एस 612 /162 हे सुरळीत वाण बियाणे 65 किलो प्रमाणे वापरावे असे सांगितले. यानंतर त्यामध्ये पेरणीपूर्व बियाण्याची उगवण क्षमता तपासण्यासाठी तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीनचे सोयाबीनची उगवण क्षमता तपासण्यासाठी तपासण्यासाठी सोयाबीनचे 100 बियाणे बारदाण्यावर ठेवून त्याला दोन-तीन दिवस आपल्या थंड जागी ठेवून त्याच्यावर पाणी मारून दोन ते तीन ते तीन ते चार दिवसांनी उघडून त्याच्यामध्ये शंभर पैकी किती बियाणे आहेत हे तपासून जर 70% च्या पुढे असतील तर तर बियाणे पेरणीसाठी वापरावे ते बियाणे घरचे असो की बॅग मधले असू. यानंतर बीज प्रक्रिया साठी मार्गदर्शन करण्यात आले की या बीज प्रक्रियेचा ब्रिज प्रक्रियेचा क्रम असा की एफ आय आर म्हणजे पुंगी साईड आय एम मशीन आणि आर म्हणजे रायझोबियम या पद्धतीने करावी पहिल्यांदा रासायनिक बीज प्रक्रिया करून घ्यावे ज्या कंपनीच्या औषधांमध्ये फंगी साईड आणि गुणधर्म असतील अशा औषध घेऊन बियाण्यास बियाण्यास चोळून स्टोरेज मध्ये ठेवावे त्यानंतर दुसरी बीज प्रक्रिया रायझोबियम या जैविक कीटक जैविक कीटकनाशकाची करावी. त्यानंतर प्रेरणाचे दोन प्रकार त्याच्यामध्ये एक साधारण पेरणी आणि दुसरी बीबीएफ आणि तिसरी आहे टोकन पद्धती बी एफ पद्धतीने टोकन पद्धती केल्यानंतर बीबीएफ पद्धतीने टोकन केल्याने ते आपल्या बियाण्यामध्ये बियाणे मध्ये बचत होते आणि उत्पादनामध्ये तीस ते पस्तीस टक्के चा वाढ होते औषधा फवारणीचा खर्च पण कमी होतो आणि फळधारणा पण जास्त होते. यानंतर गोगलगाय बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली जर गोगलगाय प्रादुर्भाव सुरुवातीच्या परिस्थितीत जाणवला तर मिठाचे पाणी करून बांधाच्या जवळ फवारणी करावी किंवा राग पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच यानंतर शेतकऱ्याने पाऊस योग्य पडला 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडला आणि पडला तरच पेरणी करावी आणि 10 जुलै च्या नंतर पेरणी करू नये. यानंतर शासनाच्या विविध योजना जसे की महाडीबीटी प्रधानमंत्री यांना प्रक्रिया उद्योग व पी एम किसान बद्दल परिपूर्ण माहिती देण्यात आली व सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.