ताज्या घडामोडी
विज पडून तरुण शेतकरी ठार

तेरणा काठ न्युज
कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा अजय आसाराम गायकवाड वय( 21) वर्षे हा तरुण शेती करत असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढले व काल पासून सातत्याने पाऊस पडत असल्याने तो आपल्या शेतामध्ये सोयाबीनची गंज पावसामध्ये झाकत असताना वीज पडून मयत झाला आहे त्यामुळे भाट शिरपुरा हळहळ व्यक्त होत आहे