ताज्या घडामोडी

विज पडून तरुण शेतकरी ठार

तेरणा काठ न्युज 

कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा अजय आसाराम गायकवाड वय( 21) वर्षे हा तरुण शेती करत असल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढले व काल पासून सातत्याने पाऊस पडत असल्याने तो आपल्या शेतामध्ये सोयाबीनची गंज पावसामध्ये झाकत असताना वीज पडून मयत झाला आहे त्यामुळे भाट शिरपुरा हळहळ व्यक्त होत आहे

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.